Weather Update: हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात राज्यातील या भागात अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा

Weather Update: हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात राज्यातील या भागात अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा

महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आला त्यामुळे शेतकऱ्यांची पिके शेतामध्ये होती. त्यामध्ये विविध पिकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची उन्हाळी पिके सुद्धा आहे त्या शेतकऱ्यांची उन्हाळी पिके संपूर्णतः काही ठिकाणी नष्ट झालेली आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांना धक्काच बसलेला आहे. एवढेच नाही तर मार्च महिन्यामध्ये … Read more