Avakali Paus: पावसाचा मुक्काम वाढला,या तारखेपर्यंत पावसाची शक्यता,या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता 

Avakali Paus: पावसाचा मुक्काम वाढला,या तारखेपर्यंत पावसाची शक्यता,या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता 

राज्यामध्ये काही दिवसापासून अवकाळी पावसाची संकट ओढावलेले आहे, अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्याचप्रमाणे अवकाळी पावसाचा जोर थांबण्याचे नावच घेत नाही आहे त्याचबरोबर आता पुढील तीन-चार दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढणार आहे. त्याप्रमाणे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी जमिनीची मजावत … Read more

Hawamaan Andaaz: पावसाचा जोर वाढणार, या तारखेपासून पुन्हा पावसाला सुरुवात, या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Hawamaan Andaaz: पावसाचा जोर वाढणार, या तारखेपासून पुन्हा पावसाला सुरुवात, या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेती पिकाची नुकसान झालेले आहे. अवकाळी पाऊस जाणार की नाही याबाबत शेतकरी चिंतेत होते, कारण शेतकऱ्यांची उन्हाळी पिके शेतातच असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकाला फटका बसलेला आहे. परंतु मागील काही दिवसात येत असलेल्या अवकाळी पावसाबरोबर आता 5 मे या तारखेपासून राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार … Read more

Farmer compensation Fund: गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या जिल्ह्यासाठी एवढ्या कोटीचा निधी मंजूर,

Farmer compensation Fund: गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या जिल्ह्यासाठी एवढ्या कोटीचा निधी मंजूर,

महाराष्ट्र मध्ये केल्या महिन्यात अवकाळी पाऊस आलेला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके शेतात होती, त्यामध्ये अनेक प्रकारची पिके होती त्यामधे फळबागांचाही समावेश आहे. मार्च महिन्यामध्ये चार ते आठ तारखे दरम्यान त्याचप्रमाणे 16 ते 19 तारखेच्या दरम्यान अवकाळी पाऊस आलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांची पिके शेतात असल्यामुळे व अवकाळी पाऊस अचानकच आल्यामुळे शेतकरी सावध होऊ शकले नाही,त्यामुळे … Read more

Mathru Vandana Yojana: महिलांना मिळणार मातृत्व वंदना योजनेअंतर्गत 6 हजार रुपये

Mathru Vandana Yojana; महिलांना मिळणार मातृत्व वंदना योजनेअंतर्गत 6 हजार रुपये

केंद्र सरकार द्वारा अनेक प्रकारच्या योजना महिलांकरिता राबविण्यात जात असतात, त्याचप्रमाणे त्याचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना पुढे नेऊन स्वावलंबी बनवून, पुढे नेण्याचा उद्देश असतो, पहिल्यांदा अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात त्यातील एक प्रमुख योजना म्हणजे मातृ वंदना योजना होय. महिलांकरिता एक उत्तम योजना म्हणजे मातृ वंदना योजना आहे. मातृत्व वंदना योजना ही केंद्र सरकारने चालू … Read more

PM Kisan Sanman Nidhi Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत अशा पद्धतीने अर्ज करा व लाभ मिळवा 

PM Kisan Sanman Nidhi Yojana:प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत अशा पद्धतीने अर्ज करावा व लाभ मिळावा

केंद्र सरकार द्वारा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांचा निधी वितरित केल्या जातो. त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेअंतर्गत देण्यात येणारे पैसे टप्प्याटप्प्याने देण्यात येते. वर्षातून तीन टप्पे पाडले जाते. त्यातील एका टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात. असे वार्षिक तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पडतात म्हणजेच एकूण 6000 रुपये शेतकऱ्यांना … Read more

Maharashtra Weather: महाराष्ट्रात होणार पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी, या जिल्ह्यात मेघ गरजेनुसार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट

Maharashtra Weather: महाराष्ट्रात होणार पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी, या जिल्ह्यात मेघा गरजेनुसार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागातर्फे दर्शविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे असे काही जिल्हे आहेत त्यामध्ये पावसाचा जोर जास्त असण्याची शक्यता आहे.पुढील पाच दिवस राज्यामध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे असा अंदाज हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने अलर्ट जारी केलेला आहे त्यामध्ये पुढील पाच दिवस राज्यामध्ये पाऊस येईल. त्याचप्रमाणे असे काही … Read more