Mathru Vandana Yojana: महिलांना मिळणार मातृत्व वंदना योजनेअंतर्गत 6 हजार रुपये

Mathru Vandana Yojana; महिलांना मिळणार मातृत्व वंदना योजनेअंतर्गत 6 हजार रुपये

केंद्र सरकार द्वारा अनेक प्रकारच्या योजना महिलांकरिता राबविण्यात जात असतात, त्याचप्रमाणे त्याचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना पुढे नेऊन स्वावलंबी बनवून, पुढे नेण्याचा उद्देश असतो, पहिल्यांदा अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात त्यातील एक प्रमुख योजना म्हणजे मातृ वंदना योजना होय. महिलांकरिता एक उत्तम योजना म्हणजे मातृ वंदना योजना आहे. मातृत्व वंदना योजना ही केंद्र सरकारने चालू … Read more

Gold Silver Price:सोने चांदीच्या भावात घसरन, सोन्याचे भाव 700 रुपयांनी तर चांदी चे 1600 रुपयांनी गडगडले!

Gold Silver Price:सोने चांदीच्या भावात घसरन, सोन्याचे भाव 700 रुपयांनी तर चांदी चे 1600 रुपयांनी गडगडले!

सर्वसामान्यांकरिता  एक आनंदाची बातमी पुढे आलेली दिसते, कारण सोन्या-चांदीच्या भावामध्ये घसरून झालेली आहे. सर्वजण सोन्याचे भाव कधी कमी होत होतात याकडे लक्ष देऊन असतात.कारन अनेक जण असे असतात जे भाव कमी झाले की सर्वात जास्तीत जास्त सोने खरेदीवर लक्ष केंद्रित करतात, त्यामुळे त्यांच्या करता एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या … Read more

Monsoon Andaaz 2023: हवामान विभागाने दर्शवला मान्सून अंदाज, महाराष्ट्रात पाऊस कसा राहील?

Monsoon Andaaz 2023: हवामान विभागाने दर्शवला मान्सून अंदाज, महाराष्ट्रात पाऊस कसा राहील?

भारतीय हवामान खाते अंतर्गत पावसाचा अंदाज कसा राहील याची पूर्वानुमान दर्शवण्यात आलेली आहे. यावरूनच महाराष्ट्रातील पावसाळा कसा राहील, त्याचप्रमाणे विविध भागांमध्ये पावसाची स्थिती कशा प्रकारची असेल? हे हवामान खात्याने पुरवानुमान सांगितले आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण शेती माणसांवर आधारित असते त्यामुळे शेतकऱ्यांना माणसांची माहिती असणे आवश्यक आहे कारण त्या मान्सून वरून सुद्धा शेतकरी त्या प्रकारची पिके शेतामध्ये … Read more

Weather Update: हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात राज्यातील या भागात अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा

Weather Update: हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात राज्यातील या भागात अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा

महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आला त्यामुळे शेतकऱ्यांची पिके शेतामध्ये होती. त्यामध्ये विविध पिकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची उन्हाळी पिके सुद्धा आहे त्या शेतकऱ्यांची उन्हाळी पिके संपूर्णतः काही ठिकाणी नष्ट झालेली आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांना धक्काच बसलेला आहे. एवढेच नाही तर मार्च महिन्यामध्ये … Read more

Avakali Nuksan Bharpai:अवकाळी पावसामुळे 14 जिल्ह्याचे 28 हजार हेक्टर पेक्षा जास्त शेती पिकाचे नुकसान

Avakali Nuksan Bharpai:अवकाळी पावसामुळे 14 जिल्ह्याचे 28 हजार हेक्टर पेक्षा जास्त शेती पिकाचे नुकसान

राज्यामध्ये 4 ते 9 मार्च या तारखेच्या दरम्यान अवकाळी पाऊस पडला, या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचप्रमाणे याआधी सुद्धा गुढीपाडव्याच्या दरम्यान अवकाळी पाऊस आलेला होता तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांची पिके हाताला येऊन सुद्धा वाया गेली. त्याचप्रमाणे 4 ते 9 मार्च या तारखेच्या दरम्यान सुद्धा अवकाळी पाऊस व गारपीट … Read more

Pm Kisan:पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याकरता केवायसी करणे बंधनकारक, अशाप्रकारे ई केवायसी करा

Pm Kisan:पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याकरता केवायसी करणे बंधनकारक, अशाप्रकारे ई केवायसी करा

पी एम किसान योजना अंतर्गत आणि शेतकरी लाभ घेत आहेत, त्याचप्रमाणे सरकार द्वारा किसान योजनेचा 13 हप्ता आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावर तेरावा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते.13 वा हप्ता मिळणार किंवा नाही. तेरावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना कळलेच नाही की कोणत्या कारणांमुळे … Read more